Tuesday, April 26, 2011

शेती कशी करू ............अवकाली पाउस ,वादळी वारे ,वीजा पड़ने ,आद्रता वाढने ,विधुत पुरवठा खंडित ,मजूर न मिलने,शाशकीय योजना तोंडाला पुसने ,उत्पादन पेक्षा खर्च जास्त ,दर कमी, दलाल,आड़ते,यांची लुबड्नुक .थोड़े दर वाढले की भाव वाढ? अहो आम्हालाही वेतन आयोग लावा की नाही तर हामी भाव द्या की .